Wednesday, September 28, 2016

शेतकऱ्यांनो सावधान... दोन दशकपूर्ती




माझं शेतकऱ्यांनो सावधान हे पुस्तक १९९६ साली डॉ बुधाजीराव मुळीक सर यांनी प्रसिध्द केले . त्यास आता २० वर्षे पूर्ण झाली. त्या पुस्तकामुळे मला लिहिण्याची सवय तर लागलीच पण एक शेतकरी जेव्हा साताऱ्याहून दुसऱ्यांदा हे पुस्तक घेण्यासाठी आला त्याने मला त्याचे महत्त्व लक्षात आणून दिले. तो बस मध्ये पुस्तक वाचत बसला असताना शेजारच्या माणसाने त्याच्या कडून हे पुस्तक वाचायला म्हणुन घेतले आणि दुप्पट किंमतीला त्याने ते पुस्तक त्याच्या कडून खरेदी घेतो ,तुम्हाला काय ते परत मिळेल असे सांगितले !!आज त्या पहिल्या पुस्तकाची नवी कोरी ४ थी आवृती प्रसिद्ध झाली .मीं ती माझे सासरे तात्यारामबापू आणि सासु कै .रुक्मिणीबाई यांना अर्पण केले आहे.

No comments:

माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)