नवीन आगमन - 'शेतक-यांनो... जमिनी सांभाळा!'
शेतक-याला आपल्या जमिनीबद्दल अनेक वेळा निर्णय घेता येत नाही. भाउबंदकी, सामाजिक नात्यामधील गुंतागुंत, निर्णय घेण्याची अपुरी क्षमता, फसण्याची शक्यता अश्या अनेक मुद्यांमुळे स्वतःचा निर्णय स्वतःला घेता येत नाही. अश्या वेळी मित्रत्वाच्या नात्याने शेतक-यांना स्वतःची जमीन कशी सांभाळावी हे सांगणारे 'शेतक-यांनो... जमिनी सांभाळा!' हे पुस्तक आहे.
औद्योगिकीकरण, शहरीकरण, सेझ या अशा गोंधळात सापडलेल्या शेतक-याला या पुस्तकामुळे मालमत्तेबद्दलची स्वतःची भूमिका स्वतःच ठरविता येते.
No comments:
Post a Comment