Showing posts with label Land Disputes. Show all posts
Showing posts with label Land Disputes. Show all posts

Tuesday, January 3, 2017

नवीन पुस्तक प्रकाशित : The Basics of Land Laws in Maharashtra

मरेपर्यंत आपण दरवर्षी एक पुस्तक लिहिन्याचा प्रयत्न करावा असा विचार पहिले पुस्तक लिहिल्यावर आला. परंतु हे जमेल का असाही विचार लगेचच घोळु लागला. आता 15 वे पुस्तक वर्ष संपन्यापूर्वी हातात देताना हे सर्वाना सांगण्याचा मोह झाला !!


Monday, October 22, 2012

महान्यूज पोर्टलवर 'सातबारा' सदर...

महाराष्ट्र शासनाने नुकतेच आपल्या विभागांमार्फत होणा-या विविध विकास कामांच्या प्रसिद्धीसाठी 'महान्यूज ' हे पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलवर 'यशकथा', 'योजना', 'अनुभव', 'ई संस्कृती', 'आपली मराठी', 'कडू आणि गोड', 'वाचावे असे काही', 'प्रेरणा' आणि 'सात-बारा' अशी सदरे आहेत.

त्यामधील सात-बारा या सदराखाली आता महाराष्ट्रातील तमाम शेतक-यांना गोष्टीरुप जमिन व्यवहार निती समजेल अशी उदाहरणे वाचता येतील.

महान्यूजवरील सात-बारा सदर पाहण्यासाठी क्लीक करा: http://mahanews.gov.in/Home/MahaNewsHome.aspx

Thursday, July 19, 2012

Upcoming book...LAND RIGHTS and MUTATIONS in MAHARASHTRA

Friends,

I am writing about land issues for last 17 years. My effort was always to write in very simple language so that common man should be able to understand the complicated legal issues.

There was a demand from new generation that these simple books should be written in English. Therefore I am publishing my first book LAND RIGHTS and MUTATIONS in MAHARASHTRA --- Shekhar Gaikwad
 
 

Friday, October 7, 2011

जमिनीबाबत ईमेलद्वारे शंकासमाधान (७)

श्री प्रशांत गायकवाड यांनी विचारलेला प्रश्न :

Respected Sir,

I have purchased your book and read the same. It’s definitely informative and helpful. I have started the procedure as per information given in the book. I came across a problem wherein I couldn't find solution in the book. 

Sir, Being an adiwasi myself, I have purchased a 6 acres adiwasi land in dudgaon in 2005. Now I have decided to sale 2 acres from the same to general person for NA purpose. 

While preparing the documentation It is seen that the purchase deed of mine done in 2005 is having wrong "chatusima". Now the advocate of the purchaser demands registered correction deed. Fortunately the owner from whom I have purchased is ready to do the correction, who was a single owner on 7/12. As there are difference in opinion in advocates and registrar I have following doubts :

1. The original deed was done in registrar office number 5, is it compulsory to do the correction deed in the same office.

2. Is the consent of the ‘VARAS” necessary for correction deed, or it is just the sign of the owner whose sole name was on 7/12 is sufficient.

3. Is the notarized correction deed is sufficient.

4. What are the alternate legal documents available where the ‘CHATUSIMA” are mentioned e.g 6D, 8a etc.5. What is the meaning of road shown in dotted lines (-------) adjacent to my GAT No. Is it ‘PAUL-VAT’ or ‘GAD-RASTA’ what is the breadth of the same. (I have enquired about this in TP office, but couldn’t get authentic reply)Sir, please guide me where can I get information about the above mentioned things.

Thanks and regards.

Prashant Gaikwad


श्री प्रशांत गायकवाड यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर  : 

Dear Prashant,

1. I don't think u should make a correction deed. Mainly because chatursima only indicate location of land.

2. Now while making sale deed in favour of third party, you can be specific. You can also give a small map (hand drawn) in the sale deed for satisfaction of buyer. you can also take consent of earlier owner on new sale deed. 

3.----single dotted line only indicates a road - the width can be seen from original tippan from land record department.Normally it is 7 ft. 

Shekhar Gaikwad

श्री प्रशांत गायकवाड यांचे शंका समाधान झालेनंतरचा ईमेल :

Respected Sir,

Thank you very much for your valuable guidance. I am regularly referring to your blogspot and satbara.com. Not many people are aware of both the facilities. I am referring the same to many. Its indeed a very good work you are doing sir. specially helpful for the illiterate farmers who often get cheated by the landlords and builders.

Thanks and regards.

Prashant Gaikwad

Monday, June 20, 2011

जमिनीबाबत ईमेलद्वारे शंकासमाधान (६)

श्री लक्ष्मण शेलार यांनी विचारलेला प्रश्न :

Respected Sir,

I have problem about my farm land. My case is as follows : My grandfather had purchased a farmland in 1952.

(A) After my grandfather had transferred the same to my father by partition as per, gao namuna no 6 in record of right by jabab,not by registered partition.

(B) My father had we three sons and three daughters. Now my father had registered gift deed in sub registrar office to only our middle brother.

I had a question, how my father can do the legal gift and gift for only son? We are member of HUF and coparsener by birth. Ref land is brought my grandfather. how my father do so? 

Please give me your expert opinion.

Thanking you.

Laxman Shelar


श्री लक्ष्मण शेलार यांचे शंकासमाधान झाल्यानंतरचा ईमेल  : 

Dear Sir,

Your reply had received.

I am very glad with your opinion, with my question had studied by Circle Inspector and in result of Ferfarnond, the Circle has rejected the Ferfarnonde made by Talathi after giving hearing to us. Circle Inspector in his judgement accept the coparcenary right of our all waras of our family and so the Ferfarnond by gift deed is rejected on merit as per your opinion.

Please give me further direction in my favor.

Thanking you.

 Laxman Shelar

Tuesday, May 31, 2011

जमिनीबाबत ईमेलद्वारे शंकासमाधान (५)

श्री राजीव अधिकारी यांनी विचारलेला प्रश्न :

Dear Mr. Gaikwad,

I have visited your website and found it to be very useful. I seek your advice and guidance for some clarifications, how can I get in touch with you so that we can speak. Look forward to your response.

Warm Regards

Rajiv Adhikari
+91 98201 28688


श्री राजीव अधिकारी यांचे दूरध्वनीवरुन शंकासमाधान झाल्यानंतरचा ईमेल  : 

Dear Mr. Gaikwad,

It was a real pleasure talking to you.Your guidance has been immensely valuable. I look forward to staying in touch with you.

Warm Regards.
Rajiv Adhikari
+91 98201 28688

Thursday, May 5, 2011

प्रकाशझोत

इंटरनेटसारख्या प्रभावी माध्यमाद्वारे शेतकरी, महसूल अधिकारी आणि जमिन व कायदेविषयक जिज्ञासा असणा-या सर्वांसाठी आवश्यक त्या माहितीचे दालन खुले करुन देणे या उद्देशाने हा ब्लॉग सुरु करण्यात आला आहे.

'जमिनींचे वाद' व 'महसूल कर्मचा-यांचे प्रशिक्षण' या दोन विषयांवर सादरीकरणाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला  आहे :

१) जमिनविषयक वादांची मिमांसा :  
अद्ययावत माहितीच्या शिक्षणाने आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारतातच; परंतु त्याबरोबरच आपल्याला असणा-या शंकाचे 'कायदा' व 'अनुभव' या दोन पैलूंच्या आधारे निरसन झाल्यास ज्ञानसंवर्धनाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते.

यासाठी तीन सादरीकरणांच्या रुपाने जमिनविषयक विविध वादांची मिमांसा करण्यात आली आहे. सदर तीनही सादरीकरणे ब्लॉगवर प्रकाशझोत(Presentation) या सदरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

२) महसूल कर्मचा-यांची प्रशिक्षणाद्वारे क्षमतावृद्धी :
महसूल प्रशासनात केवळ नायब तहसिलदार / तहसलिदार / उपजिल्हाधिकारी संवर्गांना सेवेत प्रवेश करतेवेळी ४५ दिवसांचे पायाभूत प्रशिक्षण यशदातर्फे दिले जाते. परंतु, लिपिक / तलाठी / मंडळ अधिकारी / कर्मचारी / अव्वल कारकून अशा संवर्गांना पायाभूत प्रशिक्षण मिळत नाही.

याचाच अर्थ असा की, कर्मचारी सेवेत आल्यावर त्यांना कामाची माहिती व कौशल्य आहे किंवा कसे याचा विचार करुन त्यांना प्रशिक्षण न देता त्यांच्यावर कामाची प्रत्यक्ष जबाबदारी सोपविण्यात येते. या संवर्गाचा विचार करता, पायाभूत प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आलेली ४ वेगवेगळी सादरीकरणे  प्रकाशझोत या सदरात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

Sunday, April 24, 2011

जमिनीबाबत ईमेलद्वारे शंकासमाधान (३)

श्री. राजू फंडे यांनी विचारलेला प्रश्न :

नमस्कार

आपली वेबसाईट पाहिली. जमिनीची माहिती खूप सोप्या पद्धतीने मांडली आहे.

मला अशी माहिती हवी आहे की, सन १९६८ च्या आसपास आमच्या आजोबांनी त्यांच्या मित्राला ५ रुपयांच्या स्टँप पेपरवर २० एकर जमीन मेहनत करुन खायला दिली होती. आता सातबारा त्यांच्या नावावर येतो. ती जमीन आम्हाला पुन्हा मिळू शकते का? त्यासाठी काय करावे लागेल? कृपया माहिती द्या.

आपला

राजू फंडे

श्री राजू फंडे यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर : 

राजेशजी,
तुम्ही १९६७ पासूनचे सर्व सातबारा व फेरफार नोंदी स्कॅन करुन मला मेल करा.

Tuesday, April 12, 2011

जमिनीबाबत ईमेलद्वारे शंकासमाधान (२)

श्री. रामचंद्र मोरे यांनी विचारलेला प्रश्न :

नमस्कार

मला माझ्या जमिनीची वाटणी करायची आहे. वडील मरण पावले असून आई, मी, बहिण व भाऊ असे चार वारसदार आहेत. आईचा वेगळा हिस्सा काढतात का?

आपला
रामचंद्र मोरे

श्री रामचंद्र मोरे यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर : 

रामचंद्रजी, 

आई व बहिण यांचा एक हिस्सा होणार. आईच्या मृत्यूनंतर मुले व मुली यांना हिस्सा मिळणार. कृपया www.satbara.co.in या वेबसाईट वरील वाटप हे प्रकरण वाचा.

सातबाराविषयी ईमेलद्वारे शंकासमाधान (१)

श्री मारुती कदम यांनी विचारलेला प्रश्न :

आदरणीय सर,

माझ्या सातबारावर माझ्या बहिणीचे नाव आहे. परंतु, बहिणीचा मृत्यू होऊन ५ वर्षे झाली आहेत. तर तीचे नाव कमी करायचे आहे. नाव कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे?

आपला

मारुती कदम
सोनसल, काडेगाव, सांगली
०८८२८५६५०५२

श्री मारुती कदम यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर : 

मारुती, बहिणीला किती मुले-मुली आहेत? त्यांची नावे वारस म्हणून प्रथम सातबारावर लावावी लागतील. नंतर त्यांनी जमिनीतील हक्क सोडावा लागेल, तरच हे होईल.

जमिनीबाबत ईमेलद्वारे शंकासमाधान (१)

श्री. रामचंद्र जयराम मोरे यांनी विचारलेला प्रश्न :

श्री. गायकवाड साहेब यांस,
वि.वि,

आपली माहिती ईंटरनेटवर वाचली. माझी करमर तालुका, जिल्हा रायगड येथे जमीन आहे. मला जागेची समान वाटणी करावयाची आहे. बहिण ह्क्क सोड्ण्यास तयार आहे. मोजणी करावयाची होती प्ररंतु घनदाट जंगल असल्यामुळे आतापर्यंत कोणी मोजमापणी केली नाही. मी ओळखीचा सरकारी भाउसाहेब मोजमापनिसाठी आणला होता प्ररंतु  त्यानी व्यवस्थीत केली नाही. नकाशे अपुरे होते. 
आता मी पूर्ण नकाशे आणले आहेत. नकाशा प्रमाणे जमीन वाटत नाही. थोडाफार फरक जाणवतोय काय करावे?.चलते यानी दाखवील्या प्रमाणे जमीनीच्या शिव येथे चुना मारला आहे जमीन सरळ असल्यामुळे चार नंबर मिळून चौरस जमीन होते  चौरस भागाच्या मधोमध सरळ रेषा मारुन दोन भाग करुन एक भाग भावाच्या नावे व एक भाग माझ्या नावे करता येईल का ?

आपला
रामचंद्र जयराम मोरे
करमर तालुका, जिल्हा रायगड
9867075133

श्री रामचंद्र मोरे यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर : 

मोजणी न करता लांबी व रुंदी यांचा आधार घेऊन समान वाटप करा. वाटपात मात्र सारखे क्षेत्र नमूद करा.

Tuesday, October 12, 2010

Wednesday, August 18, 2010

नवीन आगमन - 'शेतक-यांनो... जमिनी सांभाळा!'

शेतक-याला आपल्या जमिनीबद्दल अनेक वेळा निर्णय घेता येत नाही. भाउबंदकी, सामाजिक नात्यामधील गुंतागुंत, निर्णय घेण्याची अपुरी क्षमता, फसण्याची शक्यता अश्या अनेक मुद्यांमुळे स्वतःचा निर्णय  स्वतःला घेता येत नाही. अश्या वेळी मित्रत्वाच्या नात्याने शेतक-यांना स्वतःची जमीन कशी सांभाळावी हे सांगणारे 'शेतक-यांनो... जमिनी सांभाळा!' हे पुस्तक आहे. 

औद्योगिकीकरण, शहरीकरण, सेझ या अशा गोंधळात सापडलेल्या शेतक-याला या पुस्तकामुळे मालमत्तेबद्दलची स्वतःची भूमिका स्वतःच ठरविता येते.

Sunday, June 8, 2008

Land disputes among Farmers

Mr. Shekhar Gaikwad visited MIT-SOG for an interactive session on the topic of “Land Disputes among farmers.” He started his presentation by throwing light on importance of land for human being from pre-historic times. Land has been a matter of dispute from very long. Later he illustrated about the change in the concept of property and importance of land record for land owner, tenant, cultivator and administration. He told that regarding land there are 3279 Central Acts in India and 30000 Acts of various states. Exact number of Acts made by legislative bodies is still not known. He talked about various reasons behind land disputes. Some of which are not keeping given word, ignorance of laws, and social causes like ambition, jealousy, enmity, social reasons and administrative Lapses. He concluded his lecture by differentiating between possession of land and ownership of land. He satisfied all the queries of the participants at the end of the session.Mr. Shekhar Gaikwad visited MIT-SOG for an interactive session on the topic of “Land Disputes among farmers.” He started his presentation by throwing light on importance of land for human being from pre-historic times. Land has been a matter of dispute from very long. Later he illustrated about the change in the concept of property and importance of land record for land owner, tenant, cultivator and administration. He told that regarding land there are 3279 Central Acts in India and 30000 Acts of various states. Exact number of Acts made by legislative bodies is still not known. He talked about various reasons behind land disputes. Some of which are not keeping given word, ignorance of laws, and social causes like ambition, jealousy, enmity, social reasons and administrative Lapses. He concluded his lecture by differentiating between possession of land and ownership of land. He satisfied all the queries of the participants at the end of the session. http://www.mitsog.com/htmls/programs/masters_batch_03.html

माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. मुलाखतीचे पैलू (२०२३)

२९. प्रशासकीय योगायोग (२०२४)

३०. महसुली शब्दकोश (२०२४)

३१. हक्कसोडपत्र बक्षिसपत्र मृत्युपत्र (२०२४)

३२. रंगमहसूली (२०२४)

३३. मराठी रंगभूमीवरील दोन अंकी नाटक...राजकारणातले राजकारण (२०२४)

३४. Scrutiny and Nominations Loksabha & Assembly Elections (२०२४)

३५. सरकारी ऋतुचक्र (२०२४)

३६. Land Laws (२०२५)

३७. Law Graduates (२०२५)

३८. माणूस आणि प्रॉपर्टी (२०२५)

३९. यशदाची यशोगाथा (२०२५)